मोठी बातमी, कोयना धरणाच्या जलाशयातील पर्यटनाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल
सातारा : “महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि…
घरचा भेदी… आजी-आजोबांच्या पत्र्याच्या पेटीतला खजिना चोरला, अल्पवयीन नातीच्या कारनाम्याने सारे हैराण
सातारा: हौसमौज करण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या अल्पवयीन नातीनेच आपल्याच घरातील आजी-आजोबाच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. घरफोडी करून चोरीस गेलेले दागिने पुणे येथे विक्री केल्याचा पाचगणी पोलिसांना सुगावा लागताच…
दहीवडी येथील उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे; गणेशोत्सवानंतर बैठकीचे शंभूराज देसाई यांचे आश्वासन
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण आणि सातारा जिल्ह्यातील इतर मागण्यांसाठी सुरु असलेले दहीवडी येथील उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे. गणेशोत्सवानंतर बैठकीचे शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिले.
गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी
सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण…
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…
अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय
सातारा: अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण हा यावर्षी एकाच दिवशी आल्याने कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरवार, दि. २८ सप्टेंबर रोजी न काढता रविवार,…
धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक, साताऱ्यात महामार्ग अडवला, चौंडीतील उपोषणाला पाठिंबा
Dhangar Reservation : राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनांनी जोर धरला आहे. धनगर समाजानं एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु केलं आहे. साताऱ्यातील पारगाव खंडाळा येथे महामार्ग रोखण्यात आला. हायलाइट्स:…
पुसेसावळीकरांना बंधुत्व जपण्याचं आवाहनं, पोलिसांना सूचना, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. गाव, तालुका व जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे काही ठराविक मंडळी प्रयत्न करत आहेत. तो होऊ देऊ नका,…
पश्चिम महाराष्ट्रात पाणी टंचाईचं संकट, पुणे विभागात १९९ टँकर, साताऱ्यात सर्वाधिक गावं कोरडी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १७४ गावांसह ११०८ वाड्यावस्त्यांमधील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी त्यांना पायपीट करण्याची वेळ येत असल्याने १९९…
साताऱ्याची सलोख्याची परंपरा महत्त्वाची,प्रशासनाची विनंती अन् सामाजिक संघटनांचा मोठा निर्णय
संतोष शिराळे, सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीनं मूक मोर्चाचं आयोजन शनिवारी करण्यात येणार होतं. उद्या निघणारा मोर्चा आयोजित…