कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाक, नांदर गावात उद्धव ठाकरेंचं आवाहन, शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद
Authored by: मानसी देवकर•Contributed by: सुशील राऊत|Maharashtra Times•5 Nov 2025, 2:00 pm Follow शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी अशी ठाकरेंची मागणी…
Ambadas Danve | सरकार दगाबाजी करतंय, आम्ही शांत बसणार नाही! दानवेंचा इशारा
Maharashtra Times•3 Nov 2025, 3:20 pm Follow शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यापूर्वी सोमवारी (३ नोव्हें.) अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये पाहणी दौरा केला.सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचे…
Bacchu Kadu | ३० जूननंतर १ जुलैला हंगामा होणार, आम्ही सोडणार नाही! कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आव्हान
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•3 Nov 2025, 10:46 am Follow माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडलंय. कडूंच्या महाएल्गार आंदोलनानंतर सरकारकडून कर्जमाफीचा शब्द देण्यात आलाय.…
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कर्जमाफीबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, कृषीमंत्री भरणेंची प्रतिक्रिया
Maharashtra Times•31 Oct 2025, 4:16 pm Follow बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतलीय. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्तात्रत भरणे…
शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात
Maharashtra Times•31 Oct 2025, 12:38 pm शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१…
फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे
Maharashtra Times•30 Oct 2025, 2:18 pm अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?
Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…
काळजी करू नका, मदत मिळणारच! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना आधार
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•21 Oct 2025, 3:08 pm अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटातून बाहेर पडण्यास शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले. अद्याप अनेकांना…