• Fri. Mar 6th, 2026
    फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे

    Maharashtra Times

    अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केलाय.शब्द पाळला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.सरकारने तात्काळ कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed