• Fri. Mar 6th, 2026

    सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कर्जमाफीबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, कृषीमंत्री भरणेंची प्रतिक्रिया

    सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कर्जमाफीबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, कृषीमंत्री भरणेंची प्रतिक्रिया

    Maharashtra Times

    बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतलीय. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्तात्रत भरणे यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed