• Mon. Sep 7th, 2026
Bacchu Kadu | ३० जूननंतर १ जुलैला हंगामा होणार, आम्ही सोडणार नाही! कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आव्हान

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडलंय. कडूंच्या महाएल्गार आंदोलनानंतर सरकारकडून कर्जमाफीचा शब्द देण्यात आलाय. मात्र यानंतर बच्चू कडू यांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवण्यात आली. यावर प्रत्युत्तर देत कडूंनी ३० जूननंतर १ तारीख आमची, असा इशारा दिलाय. ३० जूननंतर १ जुलैला महाराष्ट्रात हंगामा होणार, असे बच्चू कडूंनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed