• Wed. Jun 24th, 2026

    agriculture news

    • Home
    • अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी

    अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये…

    नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…

    जळगावात पुन्हा’लम्पी’ची साथ, बळीराजाचे गोधन धोक्यात, कधी होणार लसीकरण?

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘लम्पी’ आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती…

    केळीच्या घडाचे ९२ किलो वजन; १५ वर्षांपासून विक्रमी उत्पादन, इंदापुरच्या शेतकऱ्याला कृषी गौरव पुरस्कार

    इंदापूर: पंधरा वर्षापासून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील कपिल जयप्रकाश…

    टोमॅटो, फ्लॉवरच्या दरांत घट, कांदाही झाला स्वस्त, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात…

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

    जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…

    उन्हापासून पीक वाचवण्याची धडपड; मोटरमध्ये शॉर्टसर्किट, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा करुण अंत

    Farmer Died due to Shock in parbhani | परभणीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परभणीत खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी देण्याची गरज असते. पांडुरंग व्यंकटी मुळे शेतात पिकांना पाणी…

    You missed