• Sat. Sep 21st, 2024

सांगली बातम्या

  • Home
  • साहेब वाईट परिस्थिती आहे, काम बंद करू नका; पाण्यासाठी शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय, तरीही…

साहेब वाईट परिस्थिती आहे, काम बंद करू नका; पाण्यासाठी शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय, तरीही…

सांगली: कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील माडग्याल तलावात चर पाडून पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला अनेक वर्षानंतर यश आले आहे. खासदारांनी जेसीबी उपलब्ध करून दिला आणि आज काम सुरू करताच प्रशासनाच्या…

VIDEO | बाबा, माझी CRPF मध्ये निवड; एसटी कंडक्टरला धावत्या बसमध्येच फोन, प्रवाशांना पेढे वाटले

सांगली : शिराळा-मुंबई एसटी बस कंडक्टरला ड्युटीवर असतानाच फोन आला. मुलाची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचं त्याला फोनवर समजलं. ही गोड बातमी ऐकून कंडक्टरचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गूड न्यूज त्याने…

विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…

सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…

संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली कडेगाव येथेल १५० वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा; मोहरम निमित्त गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा अनोखा सोहळा

सांगली: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.…

मद्यधुंद ट्रक चालकाची ५ वाहनांना धडक, दुचाकीला दोन किलोमीटरपर्यंत नेले फरफटत, सांगलीत थरार

सांगली: सांगलीतील मिरजेहून कुपवाडच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन आलेल्या मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने पाच हून अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध, सांगलीत १५० कुटुंबांनी गाव सोडलं

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील दलित समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे.सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.एका महिन्यांपूर्वी गावात भरण्यात येत असलेली…

मावशीकडे सुट्टीला आला, भावाबरोबर पोहायला गेला अन घात झाला, कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश

सांगली: जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या ठिकाणी वारणा नदीमध्ये बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल सुतार (वय १६) आणि रविराज सुतार (वय १२),अशी या घटनेत…

You missed