शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय, अध्यादेश निघाला, GR वर बच्चू कडू काय बोलणार?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा या निर्णयाचा जीआरदेखील निघाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची…
सरकारचं टेन्शन वाढवणारी मोठी बातमी, बच्चू कडूंच्या आंदोलनात आता मनोज जरांगेंची एन्ट्री, मुख्यमंत्री उद्या कर्जमाफीचा निर्णय घेणार?
बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील…
‘दोन-चार मंत्र्यांना कापा’, बच्चू कडूंच्या मोर्चात रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त वक्तव्य
बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या नागपूर येथील भव्य शेतकरी मोर्चात रविकांत तुपकर यांनी अत्यंत स्फोटक भाषण केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : प्रहार…
काळजी करू नका, मदत मिळणारच! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना आधार
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•21 Oct 2025, 3:08 pm अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटातून बाहेर पडण्यास शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले. अद्याप अनेकांना…
Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…
शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे अनेक मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यांनी शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करत दर महिन्याला 10 हजार रुपये पगाराची मागणी केली आहे. तसेच…
पावसानं तोंडचा घास पळवला, केळी, सोयाबीनचं नुकसान; कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची विनंती
ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपसह वार्षिक ऊस, केळी व हळदीचे पिकेही पाण्याखाली गेली आहेत. शासनाची तुटपुंजी मदत मिळत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत. आमची…
राज्यात पावसाचा हाहाकार, शेतकरी अडचणीत; पंतप्रधान मदत करणार, अजित पवारांचा शब्द
Maharashtra Times•27 Sep 2025, 11:26 am राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर केला आहे. पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ही परिस्थिती सावरण्याकरता राज्य सरकारचा प्रयत्न…
शेतकऱ्यांना सरसकट मदतीची ग्वाही; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी
Marathwada Rain: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. लातूरमधील औसासह उजनी आणि निलंगा या तालुक्यांतील, तसेच सोलापूरमधील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावांना भेट…
पाळधीला येऊन दाखव, मी दाखवतोच! बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर गुलाबराव पाटील यांचं आव्हान
Maharashtra Times•20 Sep 2025, 8:20 am शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जळगावात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.गुलाबराव पाटलांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा कडूंनी…