अजित पवारांनंतर राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान; कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Times•9 Nov 2025, 11:08 am Follow मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केलंय.सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची, असे ते म्हणाले.राधाकृष्ण विखेंनी केलेल्या या विधानामुळे…
शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर विखे पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘आता भाषण करायची पंचाईत…’
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अखेर आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
मुख्यमंत्री होणं मनात नव्हतं, शेतीतलं कळत नसलं तरी शेतकरी कळतो, उद्धव ठाकरेंचं भावनिक उत्तर
Maharashtra Times•7 Nov 2025, 8:26 am Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी (६ नोव्हें.) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी लोहा तालुक्यातील पार्डी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी बोलताना…
शेतकरी पॅकेजवरून सरकारला सुनावलं, उद्धव ठाकरेंसमोर बार्शीत ओमराजे निंबाळकरांची बॅटिंग
Maharashtra Times•6 Nov 2025, 9:18 am Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी (५ नोव्हें.) रात्री बार्शीतील घारी येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी खासदार ओमराजे…
Bacchu Kadu | ३० जूननंतर १ जुलैला हंगामा होणार, आम्ही सोडणार नाही! कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आव्हान
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•3 Nov 2025, 10:46 am Follow माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडलंय. कडूंच्या महाएल्गार आंदोलनानंतर सरकारकडून कर्जमाफीचा शब्द देण्यात आलाय.…
सरकारने तुम्हाला धमकी तर दिली नाही ना? रमेश पाटील-बच्चू कडूंची ऑडिओ क्लीप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:17 pm Follow महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यातच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी…
शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून नंतरच का? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं. यानंतर…
3 दिवस आक्रमक आंदोलन, कर्जमाफीची घोषणा; पण बच्चू कडूंचा इशारा कायम, नागपूरातून म्हणाले, ‘दगाफटका केला तर…’
Bachchu Kadu Warns Gov: कर्जमाफीच्या घोषणेनंतर बच्चू कडूंनी सरकारला ठणकावलं, “कर्जमाफीत दगाफटका केला तर…” नागपूरात जंगी स्वागतानंतर कडाडले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: राज्य सरकारने बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर…
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कर्जमाफीबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, कृषीमंत्री भरणेंची प्रतिक्रिया
Maharashtra Times•31 Oct 2025, 4:16 pm Follow बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतलीय. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्तात्रत भरणे…
शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात
Maharashtra Times•31 Oct 2025, 12:38 pm शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१…