• Tue. Jul 21st, 2026

    रत्नागिरी न्यूज

    • Home
    • इमारतीच्या डिझाइन पाहून उदय सामंत संतापले, कुणाला सुनावले खडे बोल?

    इमारतीच्या डिझाइन पाहून उदय सामंत संतापले, कुणाला सुनावले खडे बोल?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 8:52 am जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत संतापल्याचं पाहायला मिळालं.इमारतीच्या आर्किटेक्टचा नागरी सत्कार करायला हवा, असं उदय सामंत खोचकपणे म्हणाले.वेळेवर न येणाऱ्या…

    कोकणातील १३ गावांमध्ये ग्रोथ सेंटर, पर्यटन अन् रोजगारवाढीसाठी होणार फायदा, जाणून घ्या

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: स्थानिक उत्पादने, उद्योग व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकणातील ज्या गावांमधून मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग व सागरी महामार्ग जातो, त्या परिसरात एकूण १३ ठिकाणी ग्रोथ सेंटर उभारली जाणार…

    दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक…

    निर्यात क्षेत्रात कोकण विभाग प्रथम, राज्य निर्यात पुरस्करांचे वितरण, २४ संस्थासोबत सांमजस्य करार

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: राज्यातील एकूण ५३ उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात…

    प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद, कोकणात हत्तीवरून साखर वाटत निघाली भव्य शोभायात्रा

    रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर अवघ्या देशात जल्लोष सुरू आहे. असाच जल्लोष कोकणातही पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी प्रभू श्रीराम भक्तीचा सोहळा,शोभायात्रा विविध कार्यक्रम सुरू आहेत,दापोली…

    आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॅलो पर्यटन स्थळांसाठी…

    कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…

    नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

    रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत…

    पती आजारी, संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पादचाऱ्यांना उडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशाच एका भीषण अपघातात आज सकाळी लांजा येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…

    ऐन दिवाळीत तरुणाचं टोकाचं पाऊल, गृहप्रवेश करण्याआधीच नवीन घरात आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

    रत्नागिरी: ऐन दीपोत्सवाच्या तोंडावरच घरातील कर्त्या एकुलत्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा दुर्दैवी…

    You missed