Raigad News: दिवाळीचा उत्साह ओला! अचानक कोसळलेल्या पावसाने फटाका विक्रेत्यांचं प्रचंड नुकसान
Raigad: रायगड जिल्ह्यात दिवाळीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार फटाके, कंदील आणि पणत्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : दिवाळीचा…
27 वर्ष न्यायाची प्रतिक्षा केली; शेवटी कंटाळून न्यायालयातचं टोकाचं पाऊल, पत्रात व्यक्त केली शेवटची इच्छा
Pune News: पुणे सत्र न्यायालयात २७ वर्षांपासून कौटुंबिक जमिनीच्या वादात अडकलेल्या ६१ वर्षीय नामदेव यशवंत जाधव यांनी न्याय न मिळाल्याने आज सकाळी कोर्टात उडी मारून आत्महत्या केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
अजित पवारांच्या खेळीने भाजप बेहाल; आमदार राहुल कुल यांच्या सत्ता केंद्राला दुसऱ्यांदा मोठा धक्का
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (फोटो–…
Maharashtra Rain: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, पाहा कुठे काय परिस्थिती?
Maharashtra Rain Update: मराठवाड्यात चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. maharashtra flood(फोटो– महाराष्ट्र…
Nashik Crime: भयंकर! गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवलं; बॉडी बघून पोलिसांच्याही अंगावर काटा, नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime: अनैतिक संबंधांचा थरारक शेवट… प्रेयसीच्या नवऱ्याला प्रियकराने निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
धक्कादायक! ४२ वर्षीय व्यावसायिकाने दुकानातच संपवलं जीवन, परिसरात उडाली खळबळ
Mahad News: रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका ४२ वर्षीय व्यावसायिकाने आपल्याच भांड्याच्या दुकानात गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, व्यावसायिकाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बाजारपेठेत एका…
कोरड्या दुष्काळावर गणेशोत्सवी पावसाची झळाळी; अकोला, अमरावतीतही चांगले पर्जन्यमान, विदर्भात कुठे-काय स्थिती?
Vidarbha Rain: यंदा सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने संपूर्ण विदर्भ कोरड्या दुष्काळापासून दूर राहील अशी अपेक्षा आहे. पावसाची स्थिती(फोटो– Vijaya Karnataka Web) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत विदर्भातील अमरावती…
Mumbai News : कवितांच्या गावातील स्वच्छंदी भटकंती…
Mumbai News : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॅलिडोस्कोप’ आयोजित केलेल्या विलेपार्ले येथील ‘कविता रुजुनि येती’ या कार्यक्रमातून कवितेसंबंधी अनेक गोष्टी उलगडल्या. तसेच या कार्यक्रमाला रसिकश्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे…