दीपावलीआधी शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारकडून घेतली जाईल : कृषीमंत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Sep 2025, 7:58 pm कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अतिवृष्टी, पंचनामे आणि नुकसान भरपाईवर भाष्य केलं.ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचा…
शेती नुकसान पाहणीसाठी कृषीमंत्र्यांचा जिल्हा दौरा, पण शेतकऱ्यांना माहितीच नाही, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sep 2025, 9:19 pm अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना येत्या सोमवार पासून मदत देणार असल्याची…माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज भरणेंनी नांदेड जिल्ह्यातील…अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी…
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी मदत, परभणीला तब्बल 128 कोटींचा निधी मंजूर
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने नुकसानी पोटी परभणी जिल्ह्यासाठी तब्बल 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Maharashtra Weather: राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, मुंबईला कोणता अलर्ट? हवामान विभागाचा ताजा अंदाज
Mumbai Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील तुरळक ठिकाणीही पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला…
अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये…