• Fri. Mar 6th, 2026

    मुंबई महापालिका

    • Home
    • खड्ड्यांना पाऊस जबाबदार; वाहनांची वर्दळही वाढली, महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली अगतिकता

    खड्ड्यांना पाऊस जबाबदार; वाहनांची वर्दळही वाढली, महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली अगतिकता

    Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.

    मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    मुंबई: मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू…

    शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र…

    विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे…

    गोखले पुलाबाबत महत्त्वाची अपडेट; उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका दिवाळीपर्यंत खुली केली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका गेल्या मे महिन्यापर्यंत खुली केली जाणार होती. मात्र…

    मुंबईतील सुशोभीकरणाची डेडलाइन हुकली, १७२९ कोटींचा प्रकल्प कधी पूर्ण होणार? नवी अपडेट

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : महापालिकेकडून शहर आणि उपनगरांत सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गंत रस्ते, पूल, उद्याने आदी ठिकाणी स्वच्छता, सुधारणा व अन्य कामे केली जात आहेत.…

    मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.…

    मुंबईतील पश्चिम उनगरातील पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना, यंदा पाणी साचणार नाही, पालिकेचा दावा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरात यंदा चार ठिकाणी पाणी साचण्यापासून पूर्णपणे दिलासा…

    You missed