Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम15 Apr 2025, 8:05 pm
महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं. आता शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे. जळगावमधील काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी…