• Tue. Apr 8th, 2025 2:05:33 AM
    अजितदादा म्हणाले चुलत्यांच्या कृपेनं बरं चाललंय, फडणवीसांची टोलेबाजी


    बीडमध्ये भाषणात अजित पवारांनी चुलत्यांच्या कृपेनं बरं चाललंय असं वक्तव्य केलं.यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.अजित दादांनी काकांना आशीर्वादापुरताच मर्यादित ठेवलंय असं फडणवीस म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed