Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम22 Mar 2025, 8:39 am
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत, असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठेवलाय. हा ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. या अहवालावर आंबेडकरी नेते सचिन खरात यांनी भाष्य केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांच्यावर सचिन खरात यांनी टीका केली आहे.