• Tue. Sep 15th, 2026

धनंजय मुंडेंवर टीका ते वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी, काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

धनंजय मुंडेंवर टीका ते वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी, काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

12 Jan 2025, 5:27 pm

बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.काँग्रेसचे नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं आहे.चौकशी निष्पक्ष होण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन बाजूला राहावं, अशी मागणी खासदार रविंद्र चव्हाणांनी केली आहे.सत्तेमधील सर्व आमदार खासदार यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे, पण मला सुरक्षा नाही, अशी खंत चव्हाणांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed