• Wed. Jul 22nd, 2026

    आका असेल नाहीतर बोका असेल, त्याला ठोकल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही | सक्षणा सलगर

    आका असेल नाहीतर बोका असेल, त्याला ठोकल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही | सक्षणा सलगर

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 12:56 pm

    संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवला.आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा मोर्चा काढल्याचं महिलांनी सांगितलं.संतोष देशमुखांच्या लेकीला प्रत्येक जिल्ह्यात जाऊन न्याय मागावा लागतोय हे योग्य नाही असंही या महिला म्हणाल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *