• Fri. Mar 13th, 2026

    मुख्यमंत्र्यांनी सरपंच प्रकरणातील शब्द पाळावा, अन्यथा महाराष्ट्र बंद पाडणार! मनोज जरांगेंचा इशारा

    मुख्यमंत्र्यांनी सरपंच प्रकरणातील शब्द पाळावा, अन्यथा महाराष्ट्र बंद पाडणार! मनोज जरांगेंचा इशारा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 2:57 pm

    बीडच्या सरपंच प्रकरणात चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडांना अटक झाली आहे. यासंदर्भात मनोज जरांगे यांनी नांदेडमध्ये मोठे विधान केले आहे. वाल्मिक कराडला अटक झाली, आता मोठे मासे देखील सापडतील असे जरांगे म्हणाले. यात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे की नाही हे देखील चौकशीतून समोर येईल असेही ते म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा राज्य बंद पाडणार असा इशाराही त्यांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed