#manojjarnage #mumbaimarthaandolan #marathareservation #devendrafadnavis #eknathshinde मनोज जरांगे यांनी 15 तारखेची मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये जोश आता मुंबईतून आम्ही माघार घेणार नाही सरकारला आता आमच्या आंदोलन झेपणार नाही..आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे..5100 एकर जमीन असलेले आम्ही आता एक दीड एकरावर आलो आहे..फडणवीस साहेब वेळ काढून पणा करू नका 15 तारखेच्या अगोदरच योग्य तो निर्णय घ्या..