भर शेतात आणि रखरखत्या उन्हात मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत. एकीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंशी चर्चा करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. सरकार सकारात्मकच आहे, असं सांगताना फडणवीसांनी ओबीसी समाजाला सुद्धा शब्द दिला.