राज्यावर कर्जाचं ओझं, भाजप नेत्यांच्या कारखान्यांना ४३६ कोटी; कोणाकोणावर सरकारची कृपादृष्टी?
Loan to Sugar Factories: राज्य सरकारवरील कर्जाचं ओझं वाढत असल्यानं शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीणचा हफ्ता वाढवण्यास महायुती सरकारनं असमर्थतता दर्शवली. विधानसभा निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पूर्ण करताना सरकारला धाप लागत असल्याचं…
येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण; महसूलमंत्र्यांची दोन्ही सभागृहांत घोषणा
Chandrashekhar Bawankule: येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. महाराष्ट्र टाइम्सchandrashekhar bawankule मुंबई :…
विखे पाटलांच्या बैठकीनंतर घोषणाबाजी, आंदोलक – कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2025, 6:15 pm पालकमंत्री विखे यांच्या संगमनेर शहरात नगर पालिकेमध्ये आढावा बैठकीनंतर घोषणाबाजी करण्यात आली.बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी…
कालवा समितीची बैठक, ८ धरणांबाबत चर्चा…राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला चर्चेचा सार
आज पुण्यात कालवा समितीची बैठक पार पडली. संपूर्ण पाण्याच्या उपलब्धतेबाबत अनेक आमदारांचे आक्षेप आता दूर झाले, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.पुण्यात आतातरी कुठली पाणीकपात होणार नाही, असं विखे पाटील म्हणाले.…
काँग्रेसची अवस्था अजून वाईट होईल! हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीपूर्वी राधाकृष्ण विखे काय म्हणाले?
Authored byमानसी देवकर | Contributed byजितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2025, 10:09 am काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मत मांडलं. प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणी तयार होत नाही,…
मोठी बातमी! रात्री साडेअकरानंतर शिर्डी पूर्णपणे बंद; ग्रामस्थांचा मोठा निर्णय, काय कारण?
रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची सूचना पुढील चार दिवस गावात दवंडी देऊन दिली जाईल. त्यानंतर या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्र टाइम्सsai baba…
जनाधार गमावला, आता अस्तित्वासाठी धडपड; राधाकृष्ण विखे थोरातांवर बरसले
Authored byमानसी देवकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 9:11 am जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर तोफ डागली. जिल्ह्यातील प्रस्थापितांना घरी बसवलं…
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट बोलले राधाकृष्ण विखे पाटील, म्हणाले…
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही मागणी केली जातंय. सुरेश धस हे राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता त्यावरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
वाळूच्या गाड्या चालू राहू द्या, दुर्लक्ष करा; विखे पाटलांच वादग्रस्त वक्तव्य नंतर लगेच यूटर्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 1:01 pm जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विखे पाटील यांनी वाळूच्या गाड्या-क्रशरकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याची थेट कबुलीच माढ्यातील टेंभुर्णीमध्ये भर…
बारामती जिल्हा होणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले त्या प्रस्तावाची कुठेही…
Radhakrishna Vikhe Patil on Baramati : बारामती जिल्हा होण्याबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चावर भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती :…