आखाती युद्धाची झळ भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. युद्धाचा अनुभव घेतलेला कोकणचा सुपुत्र राहुल उसगावकर स्वगृही परतलाय. महाराष्ट्रात येताच उसगावकर यांनी युद्धाचा थरारक अनुभव सांगितला आहे. दैव बलवत्तर म्हणून राहुल सुखरूप कोकणात आपल्या गावी परतले.