ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपसह वार्षिक ऊस, केळी व हळदीचे पिकेही पाण्याखाली गेली आहेत. शासनाची तुटपुंजी मदत मिळत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत. आमची थट्टा केली जात असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.
पावसानं तोंडचा घास पळवला, केळी, सोयाबीनचं नुकसान; कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची विनंती
