पावसानं तोंडचा घास पळवला, केळी, सोयाबीनचं नुकसान; कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची विनंती
ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपसह वार्षिक ऊस, केळी व हळदीचे पिकेही पाण्याखाली गेली आहेत. शासनाची तुटपुंजी मदत मिळत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत. आमची…
अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं , लिंबांसह आंब्यांच्या मोहोराचा सडा, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
नांदेड : चार एकरामध्ये लिंबू आणि आंब्याची रोपे लावली. तळहाताच्या फोडा सारख जपलं. लिंब विक्रीसाठी तर आंब्याला मोहोर येऊन कै-या लागल्या होत्या. शेतकऱ्याला खूप काही आशा होती, मात्र पहाटे रानात…
इर्शाळवाडीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, गिरीश महाजन यांच्याकडून भीती व्यक्त, कारण…
जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. घरंच्या…