• Mon. Sep 7th, 2026

… तर पंतप्रधान मोदींनाही जड जाईल, मोर्चाआधी जरांगेंचा मोठा इशारा; धाराशिवमध्ये काय बोलले?

… तर पंतप्रधान मोदींनाही जड जाईल, मोर्चाआधी जरांगेंचा मोठा इशारा; धाराशिवमध्ये काय बोलले?

Maharashtra Times

29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाणार, आता सरकारची चर्चा करणार नसून…आधी मागणी मगच चर्चा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आम्ही ओबीसीत आहोत याचे पुरावे दिले आहेत, तरीदेखील फडणवीस टाळाटाळ करत…असतील तर मराठ्याशिवाय राज्यात सत्ता येत नसते हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं. तसेच मोर्चापूर्वी दबाव आणून अटक करणं, लाठीचार्ज करणं ह्या गोष्टी करू नका. आंतरवाली सराटीची पुनरावृत्ती करू नका, नाहीतर तुम्हालाच नाही तर…थेट पंतप्रधान मोदींना देखील जड जाईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे. ते आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed