• Sat. Mar 7th, 2026

    जीवाची बाजी लावून लष्कराचं पाकला चोख प्रत्युत्तर; हे भारत सरकारचं यश – मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया!

    जीवाची बाजी लावून लष्कराचं पाकला चोख प्रत्युत्तर; हे भारत सरकारचं यश – मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2025, 8:58 pm

    काही दिवसांपूर्वी पहलगाम भागामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये काही पर्यटक मयत झाले तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आज पाकिस्तानी दहशतवादाला भारताने आज मोठा दणका दिला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त…काश्मिरातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर देशात हिंदू मुस्लिम वातावरण तयार झाले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर छ. संभाजीनगरमधील मुस्लीम बांधवांना आनंद झाला आहे.छ. संभाजीनगरमधील मुस्लीम बांधवांशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुशील राऊत यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed