Sunetra Pawar : अजित दादांविषयी बारामतीकरांना मी काय सांगणार.. भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Mar 2026, 11:52 am Follow बारामतीतील एन्व्हॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया चा १६ वा वर्धापन दिन १३ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या…
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, पायावर शस्त्रक्रिया; एक महिना सक्तीची विश्रांती, दुखण्याबद्दल दिली माहिती
Pune News: डॅाक्टरांनी या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांना सांगितलं आणि त्यानुसार ही शस्त्रक्रिया आता करण्यात आली. मुरलीधर मोहोळांच्या पायावर शस्त्रक्रिया, एक महिना सक्तीची विश्रांती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: भाजप…
बचत गटांना सक्षम करण्याचा निर्धार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
३० कोटी रूपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे बचत गटांना वितरण महोत्सव १८ मार्चपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार महिलांच्या कर्तृत्वाचे, कौशल्याचे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे कौतुक…
शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत -विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद
बीड, दि. १४ (जिमाका) : गावागावातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे आणि शासनाच्या सर्व योजना थेट प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महसूल विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना…
बामणी येथील सौर प्रकल्पास विभागीय आयुक्तांची भेट – महासंवाद
कोल्हापूर, दि. १४ (जिमाका) : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत बामणी (ता. कागल) येथील गट क्रमांक ६८२ मधील ५ हेक्टर जमिनीवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सौर कृषी…
शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन – महासंवाद
सातारा दि.१४: देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या पाटण तालुक्यातील पिंपळोशी येथील सुपुत्र शहीद जवान बाळकृष्ण विलास निकम यांच्या निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी निकम कुटुंबियांची आस्थेवाईकपणे…
Uday Samant : ‘राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही’, उदय सामंत यांचं वक्तव्य
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आपल्याला राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र…
शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
कोल्हापूर, दि. १४ (जिमाका) : शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘समाधान शिबीर टप्पा १’…
Ajit Pawar अपघात प्रकरणी तक्रार दाखल करण्यात यश, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Mar 2026, 4:01 pm Follow जित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे का याचा तपास, चौकशी व्हावी यासाठी रोहित पवारांनी जंगजंग पछाडलं. आधी मुंबईतील मरिन…
‘लग्न करुन हिंदू मुलींना विकून टाकतात, मोहन भागवतांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच’; Narendracharya Maharaj यांचे विधान
लोकसंख्या नियंत्रण आणि तीन अपत्यांच्या भूमिकेवर नरेंद्राचार्य महाराज यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ भूमिका योग्य असल्याचे म्हणत त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांचं मत…