Chhatrapati Sambhajinagar : ‘खोक्यावर विकल्या गेलेल्यांनी आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये; इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर पलटवार
Chhatrapati Sambhajinagar News : एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट व महायुती सरकारवर तीव्र आरोप करत प्रशासकीय गुंडगिरी, लोकशाहीची हत्या आणि नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पक्षातील मतभेद मान्य करत…
Pune News : ‘टीका करायचं काम अजित पवार करत आहेत’, उदय सामंत यांचा खोचक टोला, महायुतीत काय सुरु?
अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत टीका केली. या टीकेवरुन आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार आणि भाजप या दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Solapur Crime: मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्येप्रकरणी भाजप आमदार अन् मुलावर बड्या नेत्यांचे खळबळजनक आरोप
मनसे नेत्याच्या हत्या प्रकरणामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांच्या आरोपांमुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांची कारवाई सुरू आहे. नेमकं काय घडतंय? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर: महाराष्ट्र नवनिर्माण…
Ratnagiri News: निवृत्तीचं स्वप्न डोळ्यांत होतं, पण काळानं वाटेतच गाठलं; खेडच्या पोस्टमास्तरांचा करुण अंत, गावावर शोककळा
मुंबई–गोवा महामार्गावरील आणखी एका घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. नेमकं काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई गोवा…
५-५ कोटींच्या बॅगा घरपोच पोहोचल्याचा राऊतांचा दावा, गुलाबराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jan 2026, 7:05 pm जळगावमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५-५ कोटींच्या….बॅगा घरपोच पोहोचल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक अधिकाऱ्यांना माघारीची वेळ….उलटूनही अर्ज स्वीकारण्यास सांगितले…
Eknath Shinde यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, ‘फडणवीसांनी ठाकरेंना 50 फोन केले, मी साक्षीदार’
भाजप आणि शिवसेना महायुतीचा प्रचाराचा नारळ आज मुंबईत फुटला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
मराठी साहित्य संमेलनात तिसऱ्या दिवशी मोठा राडा, महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याने संमेलनात खळबळ, पोलिसांनी…. नेमकं काय घडलं?
सुधीर पाटील, सातारा : साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी गालबोट लागले. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्यात आल्याने संमेलनात एकच…
मोठी बातमी! HSRP नोंद केली का? कारण मुदत संपली, आता कारवाई, आरटीओची माहिती
तुम्ही तुमच्या वाहनाची HSRP नोंद केली आहे का? कारण HSRP नोंद करण्यासाठीची मुदत आता संपली आहे. तसं असलं तरी अजूनही तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावून करु शकता. कारण तसं न…
कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्यांना निर्देश – महासंवाद
नवी दिल्ली,३: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’ (PM-RKVY) आणि…
‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद
मुंबई, दि. ३:- जनसाहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि ‘अक्षरवैदर्भी’ चे आधारस्तंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांच्या निधनामुळे मराठी जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…