Raigad News: वाशी-पनवेल लोकलमध्ये तरुणांची हुल्लडबाजी; प्रवाशांना नाहक त्रास, स्टेशन येताच टवाळखोरांचं वातावरण टाईट
Local Train News: वाशीहून पनवेलकडे जाणाऱ्या गर्दीच्या लोकलमध्ये टवाळखोर तरुणांनी महिला प्रवाशांसमोर अश्लील शिवीगाळ करत गोंधळ घातला. महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या सजगतेमुळे या तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
शिंदेंच्या शिलेदाराला फडणवीसांच्या शिलेदाराचं उत्तर, महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं जळगाव केंद्र ठरणार?
महायुतीत सध्याच्या घडीला सारं काही ठिक आहे, असं म्हणता येणार नाही. कारण सत्ताधारी शिवसेनेचे आमदार भाजपवर टीका करत आहेत. तर भाजपकडूनही तसेच प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात या…
Navi Mumbai Crime : फेक पोलिसाचा खेळ खल्लास! नवी मुंबईतील सज्जाद इराणी गजाआड, कारनामे ऐकून पोलिसही हादरले
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील फेक पोलीस कर्मचाऱ्याचा खेळ खऱ्या पोलिसांनी संपवला आहे. सज्जाद इराणी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. सज्जाद इराणी…
आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य मुंबई, दि. ५ : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागासमवेतच्या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.…
उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर शंभुराज देसाईंची टीका
Maharashtra Times•5 Nov 2025, 6:11 pm Follow उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर शंभुराज देसाईंची टीकास्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांवर शंभुराज देसाईंनी भाष्य केलं.
‘तुमचा नेता सोलापुरात आला तर राष्ट्रवादी सोडणार नाही याद राखा’, दोन पक्षांमधील वाद चिघळला
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात मोठा वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : प्रहारच्या कार्यकर्त्यांनी…
Pune News: पुण्यात टोळी युद्ध पेटताना पोलिसांचा गजा मारणे टोळीला धक्का; शार्प शूटर उचलला, मध्यरात्री मोठी कारवाई
Pune Crime: पुण्यात टोळीयुद्ध पुन्हा पेटले आहे. गेल्या तीन दिवसांत दोन क्रूर हत्या झाल्या आहेत. गणेश काळे आणि मयांक खराडे यांची हत्या झाली. आंदेकर आणि माया टोळीचा यात हात असल्याचे…
उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद दौऱ्यानंतर शेतकरी भरभरून बोलले, काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•5 Nov 2025, 5:02 pm Follow उद्धव ठाकरेंनी बीडमधील पाली येथील शेतकऱ्यांची घेतली भेटउद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी साधला संवादउद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथाठाकरेंच्या भेटीबद्दल पाली ग्रामस्थांनी मानले…
‘हे सरकार चोर; त्यांच्याविरुद्ध हर हर महादेव आरोळी ठोका’, उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये कडाडले
उद्धव ठाकरे सध्या चार दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज धाराशिवच्या भूम तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : शिवसेना उद्धव…
सुजय विखेंवर खासदार निलेश लंकेंचा पलटवार; मनमाड महामार्गावरुन दिलं जोरदार प्रत्युत्तर, रस्ता कधी पूर्ण होणार? हेही सांगितलं
Nilesh Lanke Reply Sujay Vikhe Patil: अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील आणि विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यात श्रेयवादावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करताना…