दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. 16 : दीपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किट्स तसेच गर्दीच्या ठिकाणी गोंधळ यासारख्या घटनांची शक्यता असल्याने…
शिवसेना-एनसीपीत फूट, अनेकांनी साथ सोडली; भाजपला ‘भगवा गड’ पुन्हा राखता येईल का?
Nagpur Municipal Corporation नागपूर महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक मुद्द्यांवरच आधारित राहणार नाही, तर ती महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची दिशा ठरवणारी ठरू शकते. भाजप आपला ‘भगवा गड’ टिकवू शकेल का, की काँग्रेस…
रोहित पवार यांचे खळबळजनक दावे, मतचोरीचे मतदारसंघनिहाय आकडे दाखवले, डोनाल्ड ट्रम्प यांचं आधारकार्ड केलं प्रिंट
रोहित पवार यांनी स्फोटक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या कथित आरोपांप्रकरणी त्यांनी कुठल्या मतदारसंघात किती फेक मतदार वाढले, याबाबत आकडा सांगितला आहे.…
वाचाळवीरांना आवरा, संग्राम जगतापांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•16 Oct 2025, 3:26 pm राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवली. यानंतर आता…
‘हिंदूंकडून खरेदी करा’ म्हणणाऱ्या आमदार संग्राम जगतापांना पक्षातील आमदारानेच डिवचलं, अजित पवारांच्या आमदारांमध्ये जुंपली
Ajit Pawar NCP: अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूंकडूनच दिवाळीची खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी जगतापांना डिवचणारी पोस्ट केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राष्ट्रवादी…
सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर – महासंवाद
सातारा दि.१६: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे.…
Nanded News : अर्ध आयुष्य भाड्याच्या खोलीत, दिवाळीच्या मुर्हूतावर नवीन घरात प्रवेश, त्याआधी आईसोबत अनर्थ; चारही लेकींचं मातृत्व हरपलं
Nanded News : नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून एका महिलेचा हृदयद्रावक अंत झाला आहे. त्यांच्या चारही मुली आईविना पोरक्या झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, त्यांचं संपूर्ण…
Unique Village : संध्याकाळनंतर गावात रडण्यास बंदी, कोकणातील हे गाव कोणतं? फास्ट जगात आजही जपली जातेय अनोखी प्रथा
Unique Villages of Maharashtra : राज्यातील एका गावात अनोखी परंपरा आहे. आज जग टेक्नोलॉजीच्या काळात पुढे गेलं असतानाही या गावची परंपरा टिकून आहे. या गावात संध्याकाळनंतर कोणीही रडू शकत नाही.…
डॉ. आनंद मोदी (PhD) यांचा प्रमुख उपक्रम एएमआय-वाइजआउल्झ यांनी बोरीवली (पश्चिम) येथे ₹395+कोटींचा पुनर्विकास करार केला आहे.
मुंबई, ऑक्टोबर 2025 – डॉ. आनंद मोदी (PhD) आणि एएमआय-वाइजआउलझ (AMI-WISEOWLZZ)यांच्या प्रमुख उपक्रम आता गोविंद नगर, बोरीवली (पश्चिम) मधील श्री गोविंद नगर सीएचएसएल आणि श्रीजवाहर नगर सीएचएसएल यांच्यासोबत ₹395+ कोटींच्या…
मुंबईत ‘गुरू माँ’च्या नावाने ओळख, अनेक भक्त जोडले, पण पोलिसांच्या धाडीत भलतीच माहिती उघड; ती महिला…
Mumbai Crime: मुंबईत ‘गुरु माँ ज्योती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्सजेंडर महिलेचा पर्दाफाश झाला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेनं बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांची फसवणूक केली आणि मोठ्या रकमेची…