• Fri. Sep 11th, 2026

वाचाळवीरांना आवरा, संग्राम जगतापांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या

वाचाळवीरांना आवरा, संग्राम जगतापांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवली. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी अशा नेत्यांना आवरा, अशी मागणी सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed