उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कर्डीले कुटुंबीयांचे सांत्वन – महासंवाद
अहिल्यानगर, दि. १९- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुऱ्हाणनगर येथे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डिले…
‘शनिवारवाडा परिसरातील मजार हटवा, भगवा झेंडा फडकवू द्या’, हिंदूत्ववादी संघटना आक्रमक
पुण्यातील शनिवारवाडा परिसरात हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाले आहेत. या परिसरातील मजार हटवा आणि इथे भगवा झेंडा फडकवू द्या, अशी मागणी आंदोलकांची आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येत आहे. (फोटो–…
पुण्यात शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप, परिसरात सध्या तणावाचं वातावरण, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
पु्ण्यात ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासह पतीत पावन संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. या परिसरात असलेल्या मजारवरुन मेधा कुलकर्णी…
ओबीसी समाजाचं आरक्षण संपलंय, शरद पवार- पंडित-विखे ते जरांगे, लक्ष्मण हाकें नी धू-धू धुतलं
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•19 Oct 2025, 4:23 pm ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण संपल्याचा दावा केलाय. यासंदर्भात लक्ष्मण हाकेंनी समाज माध्यमावर ओबीसी बांधवांना पत्र लिहिलंय. राज्य…
विरोधकांनी पत्ते उघडले, 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत विराट मोर्चाची घोषणा
महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत येत्या 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी…
‘त्या’ अपघातात कुटुंबाने एकुलता एक लेक गमावला, दिवाळी सुट्टीत घरी आलेला विद्यार्थी देव दर्शनाला गेला अन् अनर्थ घडला
Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये दिवाळीच्या उत्साहात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या संजय भील यांचा एकुलता एक १५ वर्षीय मुलगा गणेशचा अपघातात मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘तुम्ही चोरीचा मोबाईल वापरताय, परत करा’ पोलिसांचा फोन गेला अन् 76 चोरीचे मोबाईल मिळाले परत; सीईआयआर पोर्टलची कमाल
Kolhapur Police: कोल्हापूर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून तब्बल 76 चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मूळ मालकांना त्यांचे मोबाईल…
विहिरीत पाण्याचं भांडं-चपला तरंगताना दिसल्या, पती-पत्नीचा एकत्र अंत, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
Kolhapur Husband Wife Death: कोल्हापुरात शेतातील विहिरीत बुडून एका दाम्पत्याचा एकत्र अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याशिवाय दोन वेगवेगळ्या घटनेत दोन मुलांचाही बुडून मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Uday Samant : ‘जर कोणाला खुमखुमी असेलच तर धनुष्यबाण कसा…’; कोकणात उदय सामंतांकडून भाजप-राष्ट्रवादीचा समाचार, कारण काय?
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. सामंत यांनी टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर देण्याचे संकेत…
Raj Thackeray: तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्स आहे; राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले, सत्ताधाऱ्यांनाही ऐकवलं
Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: निवडणूक…