पूर ओसरला पण चिंता कायम, नांदेडमधील पूरग्रस्तांकडून विस्कटलेला संसार उभा करण्याचा प्रयत्न!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 9:52 am नांदेड शहरातील गोदावरी नदीच्या पुरामुळे शेकडो घरे पंधरा दिवस पाण्याखाली होती.घरातील अन्न, साहित्य, कपडे आणि मुलांचे शालेय साहित्य पूर्णपणे खराब झाले. श्रावस्ती नगर, तेहरा…
शिवसेनेचा स्वबळाचा नारा? उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये कार्यशाळा
Eknath Shinde Nashik Visit: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून, स्वबळाचाही नारा दिला जाणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. eknath shinde news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष…
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर
राज्यात हवामान खात्याने ७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकलं असून त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात दिसू शकतो. यामुळे मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहू शकतात.…
युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील; भाजपावर गुलाबराव पाटील यांची सूचक टीका!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 8:08 am भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याची भाषा करते.अशी टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, ते…
Pune News : ‘बंड्या तुला माज आला का’, बापू पठारे आणि खांदवेंमध्ये काय घडलं, पुण्यातील रात्रीच्या तुफान राड्याची ईनसाईड स्टोरी
Bapu Pathare News : पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना अजित पवार गटाच्या बंडू खांदवे यांनी धक्काबुक्की केली. लोहगावमध्ये ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.…
महामोर्चावर ‘ओबीसी’ ठाम! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समाधान न झाल्याने संघटनांची भूमिका
OBC Mahamorcha: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी संघटनांची बैठक झाली. त्यात विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. OBC mahamorcha(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी…
Devendra Fadnavis: २०२६ हे ‘भरती’वर्ष! मोठ्या प्रमाणात पदभरती करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. fadnaivs(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती…
बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरेंनी…; रामदास कदमांनी बोलण्याच्या ओघात ४ महत्त्वाचे किस्से सांगितले
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवले होते. दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी नाकारली, असे दावे त्यांनी…
Shakti Cyclone in Arabian Sea : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; पालघरसह ‘या’ शहरांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
Cyclone Shakhti IMD Alert in Maharashtra : हवामान खात्याने ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार असल्याचं सांगत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्हे, तसंच मराठवाडा, विदर्भातही सतर्कतेचा इशारा…
राहुल गांधींच्या आरोपानंतर राजुरी बोगस मतदार नोंदणीत भाजपचं कनेक्शन उघड? पुरावे समोर, प्रकरण काय?
Rajura Constituency Bogus Voter : राजुरा मतदारसंघात बोगस मतदारसंघात सहा हजार मतं वगळल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. शेतकरी नेते वामनराव चटप यांनी भाजपवर गंभीर आरोप करत थेट पुरावे सादर केले.…