• Sat. Mar 7th, 2026
    युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील; भाजपावर गुलाबराव पाटील यांची सूचक टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याची भाषा करते.अशी टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, ते मरतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. भाजप शंभर जागा लढेल तिथे आम्ही पन्नास जागा लढू, असं ते म्हणाले. शिवसेनेचं नुकसान संजय राऊतमुळे झालं, अशी टीकाही त्यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed