‘वोट चोरीचा आरोप करणाऱ्यांकडून साखर चोरी’; एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब थोरातांवर टीका
Eknath Shinde Criticism of Balasaheb Thorat : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जहरी टीका केली आहे. साखर पोत्यांची चोरी झाली असल्याचा धागा पकडत शिंदेंनी…
जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, दि. २४(जिमाका): गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. या महोत्सवाची तयारी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने उत्तम पद्धतीने केली आहे, यामध्ये गणेश मंडळांनी देखील पुढाकार…
एकनाथ शिंदे यांच्या रॅलीवेळी शिवसैनिकांचा मोठा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर दौऱ्यावेळी शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला. एकनाथ शिंदे यांची रॅली सुरु असताना शिवसैनिकांमध्ये गोंधळ झाला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू – पालकमंत्री अतुल सावे
पुनर्वसित गावातील नागरिकांना लवकरच पक्की घरे पालकमंत्री यांच्यातर्फे पूरग्रस्तांना वैयक्तिक मदतीचे धनादेश वाटप नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार नांदेड दि. २४: मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात…
दिवसा रेकी अन् रात्री दरोडा; नागरिकांना हैराण करणाऱ्या चड्डी गँगच्या दरोडेखोरांना बेड्या;
Nashik Crime: नाशिक पोलिसांनी ‘चड्डी गँग’च्या चार दरोडेखोरांना अटक केली, जे दिवसा पायदान विक्रीच्या नावाखाली रेकी करून रात्री दरोडे टाकायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून २८ धारदार चाकू आणि एक कोयता जप्त केला…
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी
मुंबई, दि. २४ : कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य…
द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २४: शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे. द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे. द्राक्ष बागाईतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी…
राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. २४ : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे…
अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, दुसरीकडे संजू राठोड-गौतमी पाटीलचे कार्यक्रम
शुक्रवारी भाजप तर्फे नांदेड शहरातील सिडको हडको भागात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोशल मीडिया नृत्यांगना गौतमी पाटील हिला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ढगफूटी सदृश पावसाने…
मनोज जरांगे यांच्या मोर्चावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘लोकशाही मार्गाने…’
मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. त्यांच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मराठा…