• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2025

    • Home
    • चेन खेचली, प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् तितक्यात…; रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम

    चेन खेचली, प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् तितक्यात…; रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम

    पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांचा पाचोरा येथे अफवेमुळे मृत्यू झाला. जवजवळ ११ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घटनाक्रम सांगितला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव:…

    ‘कामासाठी कल्याणला निघालेलो, पण…’ ट्रेन अपघातात कुटुंबियांना गमावलेल्या तरूणाची कैफियत

    जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखलकामासाठी मुंबईला निघालेल्या परप्रांतीय तरूणाचा चुलता त्याच्या डोळ्यांदेखत…

    आगीची अफवा, ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या; ‘त्या’ वळणानं घात केला, प्रवास अखेरचा ठरला

    Jalgaon Train Accident: ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची अफवा ११ प्रवाशांसाठी काळ ठरली. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या ११ प्रवाशांचा केवळ एका अफवेमुळे बळी गेला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव: ट्रेनच्या डब्याला आग…

    जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशी दगावले…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पहिली प्रतिक्रिया

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 9:41 pm जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन…

    ‘तर श्रीकृष्ण बनून पवार साहेबांचं सारथ्य करायला मी तयार…’ अभिजीत बिचुकले काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 9:46 pm अभिजीत बिचुकलेंनी घेतली शरद पवारांची भेट शरद पवारांच्या भेटीनंतर अभिजीत बिचुकलेंनी माध्यमांशी संवाद साधलापवार साहेबांनी…

    ‘चेन खेचली, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या अन् तितक्यात…; नेपाळी मजुरांनी सांगितलं काय घडलं?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 10:03 pm जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला. यामध्ये अनेक निष्पापांना जीव गमवावा…

    जमिनीचा वाद चिघळला अन् जोरदार हाणामारी, नंतर तीन राऊंड झाडले; गोळीबाराच्या घटनेने खळबळ

    Vasai Crime News : वसईतील नायगाव पूर्वेतील बापाणे मध्ये गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे. Lipi नमित…

    जळगाव रेल्वे अपघात: मंत्री आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी, सध्या परिस्थिती कशी?

    Jalgaon Railway Accident : जळगाव जिल्ह्यातील परधाडे जवळ रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर त्यांनी परिस्थितीचा…

    शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद

    बारामती, दि. २२ : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी…

    ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद

    मुंबई,दि.२२ केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. सन 2021-22 पासून राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियाचा शुभारंभ आणि दशकपूर्ती…

    You missed