एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी अनिल परब, अंबादास दानवेंनी टोकलं, विधानपरिषेद काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 8:30 pm महाराष्ट्र विधीमंडळात हिवाळी अधिवेशन नागपूर विधानभवनात सुरु आहे. दरम्यान आज विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. त्यांच्या भाषणादरम्यान…
आई, गर्भवती पत्नी अन् लेकरु; मुंबई बोट अपघातात केळशीकरांचा आधार गेला, मन सुन्न करणारी कहाणी
Mumbai Nilkamal Boat Accident: मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या भीषण बोट अपघातात अभियंता मंगेश केळशीकर यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने केळशीकर कुटुंबाला मोठा आघात बसला आहे. Lipi…
अभी तुम्हारा मराठीपण निकालता हूं; कल्याणमध्ये दादागिरी, माणसं आणून मराठी कुटुंबाला मारहाण
Kalyan Marathi Family Beaten: कल्याणमध्ये एका अमराठी व्यक्तीने मराठी कुटुंबाला शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी या व्यक्तीने मराठी लोकांबद्दल अपशब्द वापरले, तसेच तुझ्या सारखे ५६…
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोरच दारु ढोसली, पालकांनी पोलिसांत धाव घेतली अन् तिकडे हेडमास्तरने आयुष्याची दोर कापली
Nanded News: जिल्हा परिषद शाळेच्या एका मुख्याध्यापकाने वर्ग सुरु असताना विद्यार्थ्यांसमोर मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्याविरोधात पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने बदनामीच्या भीतीने शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन…
बोट अपघाताला फक्त नौदलच नाही तर बोटीची कंपनीही जबाबदार, तपासात धक्कादायक कारणं उघड
Mumbai Boat Accident : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून उरण तालुक्यातील एलिफंटा घारापुरीसाठी निघालेल्या नीलकमल बोटीचा दुर्दैवी अपघात घडला. Lipi अमुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्राची…
फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून डच्चू, रविंद्र चव्हाणांचे मात्र वेगळे सूर; म्हणाले, ‘मंत्रिमंडळात समावेश झाला की नाही…’
Ravindra Chavan Commented on Minister Post: भारतीय जनता पार्टी हीच आपली ओळख असून, मंत्रिपदापेक्षा पक्षाची संघटनशक्ती वाढवणे अधिक महत्वाचे आहे, असे रविंद्र चव्हाणांनी नमूद केले आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्याण :…
महायुतीचं सरकार, गुंडगिरी अन् भ्रष्टाचार…अमित देशमुखांची महायुती सरकारवर टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 10:15 pm राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या मुद्दयावर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार इत्यादी मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.…
पत्रकारितेच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर,दि. १९ : भारत देश आणि राज्याच्या प्रगतीबरोबरच दैनिक भास्करने प्रगती साधत पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. या वृत्तपत्राने नागपुरात वेगळे स्थान…
बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन
नागपूर, दि. १९ : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची दुर्घटना घडली. या बोटीतील एकूण…
त्या पक्षप्रमुखांचे खायचे, दाखवायचे दात वेगळे; राज्यमंत्र्यांच्या पत्नीचा उद्धव ठाकरेंना टोला
Ratnagiri News: राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम मतदारसंघातील देवस्थानांना नवस फेडण्यासाठी कृषी येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला आल्या होत्या यावेळी त्यांनी उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका…