• Fri. Jul 10th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?

    बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?

    चंद्रपूर: गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हातील नागभिड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अल्का तलमले…

    न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात, संपावर जाण्याचे नियोजन सुरु, काय कारण?

    म. टा. वृत्तसेवा, निफाड : दिवसेंदिवस वाढणारे न्यायालयीन खटले अन्‌ अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे पक्षकार व वकिलांची न्यायालयीन कामे रखडत आहेत. नोकरभरती होत नसल्याने चार कर्मचाऱ्यांचा भार एका कर्मचाऱ्यावर पडत…

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांना D.Sc ही मान्यताप्राप्त डॉक्टरेट प्रदान

    मुंबई : श्री. षण्मुखानंद येथे नुकत्याच एका भव्य समारंभात, एमिटी युनिव्हर्सिटी मुंबईने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट आणि दूरदर्शी कामगिरीचा उत्सव साजरा करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी उपस्थित मान्यवर पाहुणे आणि…

    उड्डाणपुलावर दुचाकीची जोरदार धडक, डोक्याचा चेंदामेंदा, रस्त्यावर रक्ताचा सडा; एकाचा मृत्यू

    सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीला अपघात झाला. यामध्ये २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला, तर…

    कारागृहात क्षमतेच्या दीडपटीने कैदी; राज्यात १४ नवीन कारागृहे

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईराज्यात सुमारे ६० कारागृहे असून गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता ही कारागृहे अपुरी पडत आहेत. राज्य सरकराने आणखी १४ नवीन कारागृहे उभारणार असल्याची माहिती न्यायालयात दिली आहे.…

    हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे,दि.3 (जिमाका):- “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन…

    दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न – महासंवाद

    नाशिक, दिनांक 3 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न…

    अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे दि 3:. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर…

    खानदेश कलाकाराची, संताची भूमी ; पुढच्या पिढीला हा समृद्ध वारसा समजावा म्हणून हा महासंस्कृती महोत्सव  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव दि. 3 ( जिमाका ) खानदेश ही कलाकारांची, संताची भूमी आहे.या भूमीतील लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली…

    MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, कोणत्या तारखेला होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दि. ९ व १० मार्च रोजी घेतली जाणारी एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आता दि. ९ ते ११ मार्च…

    You missed