श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनामुळे कोल्हापूरच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीस गती – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर, दि. १० (जिमाका): गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री सुरगीश्वर संस्थानने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. उभारण्यात…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व.सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिरचे लोकार्पण
नाशिक, दि. १० (जिमाका): नाशिक महानगरपालिकेतर्फे २५ कोटी रूपये निधी खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्व.सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे,…
मुलींना मोफत शिक्षण ते जरांगेंचं उपोषण, कायदा सुव्यवस्था, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
नाशिक : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुलींना मोफत शिक्षण, राज्यातील कायदा…
कोणी मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करु, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये: अजित पवार
कोल्हापूर: आजच्या घडीला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पुढे नेणारा नेता कोणी दिसत नाही. त्यांनी देशात अनेक विकास कामे केली, वंदे भारत ट्रेन सुरु केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी आणल्या…
त्या सव्वा चार मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? घोसाळकर हत्येची अंगावर काटा आणणारी कहाणी
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह दरम्यान हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्या करणारा आरोपी मॉरिस नरोन्हा याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या…
Pune: बायकोच्या दुसऱ्या नवऱ्याला गाठलं अन् भररस्त्यात संपवलं, बुधवार पेठ हादरली
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बुधवार पेठेतील क्रांती चौकात एकाचा वस्तऱ्याने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेला…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या, जनतेच्या मैदानात या : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण, राज्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राचं मन आणि…
टोळीचा मुकादम अन् गल्लीबोळातील पुढारी, जरांगे पाटलांची अप्रत्यक्षरित्या भुजबळ-राज ठाकरेंवर फटकेबाजी
अहमदनगर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा…
राज्यात १६ जिल्ह्यांत उभारणार ‘मधाचे गाव’; पहिल्या टप्प्यात ठाणे, पालघरसह ‘या’ गावांची निवड
मुंबई : राज्यात लवकरच १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारले जाणार आहे. या १६ जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर, सातारा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश असून याची तयारी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विभागाने…
आता अंत्यविधींसाठी लाकडांऐवजी ‘गोकाष्ठ’, पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत वापर सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अंत्यसंस्कारांसाठी पारंपरिक लाकडावरील दहनाऐवजी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठाचा वापर महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. त्यामुळे वृक्षतोड कमी होऊन वायू प्रदूषणही कमी…