शिर्डी ग्रामस्थांची तक्रार, सरकारकडून तातडीनं दखल, सीईओ पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली
अहमदनगर : आपल्याकडील मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (विधी विधान), विधी व न्याय विभाग यांच्या सल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे व…
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा/विधानपरिषद कामकाज नागपूर, दि. १९ : – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास…
‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक – निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग
नवी दिल्ली, १९: ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले. महाराष्ट्रात…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची दि. २०, २१ व २२ डिसेंबरला मुलाखत
मुंबई, दि. १९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यशासनामार्फत रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना…
केंद्राकडून राज्याला अपेक्षित २२ हजार कोटी मिळाले नाहीत,पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्रात पंचायत समितीपासून ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे, केंद्र शासनाकडून राज्याला अपेक्षित असलेला २२ हजार कोटी रुपयांचा निधी…
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे नागपूर, दि. १९: राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात 3 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत…
रात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर
जळगाव: आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड…
वडिलांच्या खात्यातून पैसे आणून हुशाऱ्या करण्यापेक्षा…राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना टोला
डोंबिवली : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसे कल्याण लोकसभेतील राजकारण तापायला सुरवात झाले आहे.कधी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट ) तर कधी मनसे विरुद्ध शिवसेना (शिंदे गट…
दोन वर्षापासून फरार होता, रिवॉल्वर घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि तिथेच गेम झाला…!
यवतमाळ : डॉ. धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला एलसीबी पथकाने रिव्हॉल्व्हरसह अटक केली. ही कारवाई उमरखेड-हदगाव मार्गावर सोमवार, १८ डिसेंबरला करण्यात आली. याबाबतची माहिती…
विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर, दि. 19 : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना…