• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2023

    • Home
    • चहा न मिळाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सोडली, भूल मिळालेल्या महिला ताटकळत, नागपुरातील प्रकार

    चहा न मिळाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सोडली, भूल मिळालेल्या महिला ताटकळत, नागपुरातील प्रकार

    नागपूर : चहाची तल्लफ लागल्यावर कोण काय करेल सांगता येत नाही. अगदी बाईक काढून कित्येक किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या आवडत्या चहाच्या टपरीवर जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र चहासाठी ऑपरेशन अर्धवट…

    Palghar Fish: नवापूर दांडी खाडीत मृत माशांचा खच, मच्छिमारांकडून कारखान्यांवर कारवाईची मागणी

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांची जमवाजमव, पुढे काय घडणार?

    मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची…

    मुलुंडमध्ये आता ‘या’ लोकांना घरे देण्यास विरोध; राज्य सरकार निर्णय बदलणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुलुंड पूर्व येथील प्रकल्पबाधितांच्या ७,५०० घरांच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व या प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी मुलुंडमध्ये नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाविरोधात उच्च…

    आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे

    मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश…

    भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही

    मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याच्या आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तथापि, सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने…

    म्होरल्या सालात आगीनगाडी बीडात पोचणार! नगर-बीड-परळीचा पुढील टप्पा नवीन वर्षात, किती काम पूर्ण?

    म. टा. प्रतिनिधी, नगर : मराठावाडा आणि नगरच्या दृष्टीने महत्त्वाच्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आष्टीपर्यंतचे काम पूर्ण होऊन त्या मार्गावर रेल्वे सुरूही झाली. आता आष्टीपासून पुढचे काम…

    कोस्टल रोडच्या कामाला गती, वरळी सीफेसची मार्गिका सात महिने राहणार बंद

    मुंबई : सागरी किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक ४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद…

    मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीत फटाके फोडण्यासाठी परवानगी, पण हा नियम पाळावाच लागणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील हवेची खालावलेली गुणवत्ता व वायू प्रदूषणामुळे कोट्यवधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या दाहक समस्येची गंभीर…

    भाजपचे हजार सरपंच? ग्रामपंचायत निकालाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

    Gram Panchayat Election Results: राज्यातील २,३५९ ग्रामपंचायतींपैकी १ हजारहून अधिक जागांवर भाजप समर्थित सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

    You missed