प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.14 (जिमाका) : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध असून प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने समजून घेवून, सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
अमरावती कारागृहात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व स्तरातील शुरवीर देशभक्तांनी आपला सहभाग नोंदविला होता. या लढ्यात आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना अमरावतीच्या मध्यवती कारागृहात कारावास भोगावा लागला. त्या स्मृती स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज…
विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई, दि.१४ : देशाच्या फाळणीचा इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने…
कागलमध्ये सैनिकांचे स्मारक उभारण्यात येणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद कोल्हापूर, दि.१४(जिमाका) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी प्राणाचे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य वीरांच्या स्वप्नातील बलशाली देश बनवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १७ ऑगस्टला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची मुलाखत
मुंबई, दि. ११ : राज्यात वैद्यकशास्त्रात समतोल विकास साधणे आणि वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणण्यासाठी विभागामार्फत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव…
कोकणातील चाकरमान्यांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवासाठी STच्या ३१०० जादा बसेस, इथे करा बुकींग
मुंबई : पुढच्या महिन्यात १९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते…
माहितीची खात्री होताच शेतात पोलिसांनी टाकली धाड, धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेवखेडा शिवारात असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गांजाची शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याच्या शेतातून २४ हजार ७७१ किमतीची ५ ते…
जगाची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार राहा- राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि. 14: जगातील अनेक देश त्यांना असलेली डॉक्टर, परिचारिका, अभियंते, कुशल कामगार अशा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. स्नातकांनी या संधीचा फायदा घेत जगाच्या कोणत्याही भागात…
अगोदर वाई न्यायालयात गोळीबार आता सातारा कारागृहात दोन गट भिडले, पोलीस अॅक्शन मोडमध्ये..
सातारा : वाई न्यायालयात गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारानंतर जिल्हा कारागृहातही जाधव आणि नवघणे यांच्या समर्थकांच्यात हाणामारी झाली. बंटी जाधव याच्या समर्थकांनी गोळीबार करणाऱ्या राजेश चंद्रकांत नवघणे आणि त्याच्या दोन साथीदारांवर…
अजित दादांसंबंधीचा प्रश्न विचारला आणि शरद पवार पत्रकारांवरच चिडले…
बारामती : राष्ट्रवादीतून फुटून आणि भाजपशी संसार थाटून अजितदादांना आता ४२ दिवस उलटलेत. दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी शरद पवारांच्या चार वेळा भेटीगाठी घेतल्या. पुण्यात तर लपून छपून घेतलेली भेट…