• Sun. Jul 5th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • ‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ९ : “देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे…

    शेतात खड्डा खणला, लिंबू-नारळ अन् अघोरी पूजा मांडली, गुप्तधन शोधायला गेले, पण भलतंच घडलं

    नांदेड: गुप्तधनाची लालच आश्रम शाळेतील एका शाळेतील मुख्याध्यपक आणि लॅब टेक्नीशन सह इतर लोकांना चांगलीच महागात पडली आहे. जादूटोना करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला कंधार पोलिसांनी अटक केली आहे. गावाकऱ्यांच्या मदतीने…

    ‘मला तू खूप आवडतेस, माझ्या…’ पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

    पुणे : पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या ओळखीतील सहकाऱ्याने पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे हातवारे करत…

    देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा, पंतप्रधान मोदींनाही जीवे मारण्याची धमकी, मेलने खळबळ

    पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी एका वेबसाईटवर अनोळखी इसमाने दिले आहे. तसेच, भारतात मोठा बॉम्ब ब्लास्ट करण्याची त्यासोबत हिंदू धर्म आणि हिंदू महिलांना उध्वस्त करण्यचा संदेश त्या…

    अकोल्यातील १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; वैद्यकीय अहवाल समोर

    अकोला : अकोला जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडिता काजल (बदलेलं नाव) हिच्यावर हत्येच्या अगोदर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार…

    हरिश्चंद्र गडावर वाट चुकलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कशामुळे, अंगावर काटा आणणारं कारण समोर

    नाशिक : हरिश्चंद्र गडावर फिरायला गेलेल्या सहा पर्यटकांचा ग्रुप पाऊस, दाट धुकं आणि अंधारामुळे वाट चुकला होता. यापैकी एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता चार दिवसांनी त्याच्या…

    उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी आणणार –  पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

    उस्मानाबाद,दि.9(जिमाका): उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश आहे. आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी समजतो. त्यामुळेच 11 हजार कोटी रुपये खर्च करून उजनी धरणातून सात टीएमसी…

    प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 9 :- “ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता…

    प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि.९ : “महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण…

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारकडून निधी वितरीत, अखेर आज पगार होणार?

    मुंबई : राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. सरकारने महामंडळाला ३३४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी दिल्याने आज, बुधवारी पगार होण्याची शक्यता आहे,…

    You missed