राज्यात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार, नवी अपडेट समोर
मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पावसाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पाऊस समाधानकारक नसल्यानं…
Georai Assembly Constituency: पंडितांना हादरा दिला, पण जायंट किलर खिंडीत सापडला
गेवराईचं राजकारण कायमच पंडित परिवाराभोवती फिरत आलंय. कित्येक पक्षांचं वारं आलं आणि ओसरलंही. पण चार दशकांपासून गेवराईच्या राजकारणात पंडितांचा पॅटर्न चालतो. अगोदर शिवाजीराव पंडितांनी गेवराईचं एकहाती वर्चस्व राखलं. पुढे बदामराव…
उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते…
मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला क्रीडा विभागाच्या कामाचा आढावा
मुंबई, दि. 17 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंना प्रशिक्षण, मार्गदर्शनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे देण्यास प्राधान्य असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे…
मंत्री अतुल सावे यांनी घेतला गृहनिर्माण विभागाचा आढावा
मुंबई, दि. १७ : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज गृहनिर्माण विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील परिषद सभागृहात आज दुपारी…
राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी
मुंबई, दि. १७ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौका व आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली. नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ…
सख्ख्या भावांनी धबधब्यात उडी मारली, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने घात केला, दोघांचा करुण अंत
अलिबाग: कोकणात पावसाचा जोर असला तरीही अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे अद्यापतरी मुसळधार पाऊस झालेला नाही. सोमवारी १७ जुलै रोजी दुपारनंतरही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. पण…
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 17 : हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाद्वारे खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विम्याचा लाभ दिला जाणार…
राज्यात ‘बाल हक्क संरक्षण अधिनियमा’ची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 17 : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येईल. बालहक्क संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री…
कधीकाळी पवारांना नडणारे आता त्यांची कशी सावली झाले; अनिल देशमुख आता अजितदादांना भिडणार
साल १९९५… त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या नावाचा इतका दबदबा होता की, पवार विधानसभेत येताच टाचणी पडल्याचा आवाज येईल इतकी शांतता असायची. पण युतीच्या झंझावाताने काँग्रसची चांगलीच तारांबळ उडाली. बाळासाहेब…