• Mon. Jul 6th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • अशक्य काहीच नाही! IVF तंत्रज्ञानानं संकरित गाईच्या पोटी कालवडीचा जन्म, पुण्यातील कॉलेजचं संशोधन

    अशक्य काहीच नाही! IVF तंत्रज्ञानानं संकरित गाईच्या पोटी कालवडीचा जन्म, पुण्यातील कॉलेजचं संशोधन

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या (भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान) माध्यमातून संकरित गाईच्या पोटी राजस्थानातील थारपारकर जातीची कालवड जन्माला घालण्यात…

    इरशाळवाडी दुर्घटनेतील जखमींची मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

    मुंबई, दि.२०: खालापूर जवळील इरशाळवाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट…

    इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रायगड, (अलिबाग) दि. २०: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती…

    टाटा हॉस्पिटल कर्मचाऱ्यांवरच कॅन्सरग्रस्तांच्या लुटीचा आरोप; ११ कर्मचाऱ्यांना अटक, डॉक्टरही सामील?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ आरोपींपैकी ११ जणांना अटक केली…

    मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिजवरचा भरावच वाहिला, अतिवृष्टीमुळे वाशिष्टीचा मोठा धोका

    मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अनेक शहरांना पुराच्या पाण्याने वेढलं आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी ब्रिजवरचा भराव वाहून गेल्याची माहिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरच्या एका लेंथ…

    मध्यरात्री अनर्थ घडला, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, दोघांचा मृत्यू

    नाशिक : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील सप्तश्रृंगी गडावर एसटी बसचा घाटात अपघात झाला होता. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी…

    सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी

    Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.

    बेंचवर बसण्यावरुन वाद, मधल्या सुट्टीत एकट्याला गाठून जबर मारहाण; नेमकं काय घडलं?

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शाळेतील वर्गात बेंचवर बसण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. या वादात मधल्या सुट्टीत चार वर्ग मित्रांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.…

    बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू

    बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.…

    नदीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्लॅन, पोलिसांनी फिल्डिंग रचली अन् असं केलं रेस्क्यू

    ठाणे : बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील वालधुनी जकात नाक्याजवळ असलेल्या पुलावरून एका तरुणाने नदीच्या पाण्यात उडी घेतली. या घटनेची माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव…

    You missed