शेतीसाठी पाठबळ दिलं, श्रमदान केलं, कलेक्टर असावा तर असा… निरोप देताना जालनाकर गहिवरले
जालना: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची मुंबई येथे एमआयडीसी सहसचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांना आज जालना शहराजवळील पारसी टेकडी येथे सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. जालना जिल्ह्याचा…
किनवट – माहूर अतिवृष्टी बाधितांना तात्काळ आर्थिक मदतीसाठी आ.केरामांचे पालकमंत्र्यांना साकडे
नांदेड-प्रतिनिधी किनवट – माहूर विधानसभा क्षेत्रात १३ महसूल मंडळात मागील दिनांक २०,२१आणि २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पुल व शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन…
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; दिंगबराचा जयघोष, काय असतो हा सोहळा? वाचा सविस्तर
कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज दुपारी १ वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. कृष्णेचे पाणी रविवार मंदिराच्या मंडपामध्ये आले होते. मात्र, पाणी संथ गतीने वाढत…
जिल्हाधिकाऱ्यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी
चंद्रपूर, दि. 23 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा…
सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे खुले झाले रोजगाराचे दालन – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
चंद्रपूर, दि. २२ – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक…
इरशाळवाडी येथील बचावकार्य कायमस्वरूपी थांबाविले
अलिबाग,दि.23 (जिमाका):- इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड्या आणि गावांचे पुनर्वसन…
आनंदनगरला मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून साधला ग्रामस्थांशी संवाद
यवतमाळ, दि.२३ (जिमाका) : पैनगंगा नदीच्या पुरामुळे महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे काल आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलविले होते. या गावाला आज मदत व पुनर्वसन…
पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर, दि.23 : दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास…
सिंधुदुर्गात मुसळधार; घराची भिंत कोसळली, वृद्धा जखमी, प्रसंगावधान राखल्याने चिमुरडे बचावले
सिंधुदुर्ग: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुडासे वानोशी येथे शनिवारी रात्री घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. रात्री आठ वाजताच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय ६५) या…
शिंदे-मोदींची भेट, अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा, जयंत पाटलांचं ‘खास’ उत्तर
नागपूर : सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील की नाही हे मी नाही सांगू शकणार. सद्या महायुतीचे सरकार आहे, त्यात अजित पवार मुख्यमंत्री कसे…