NCP नेत्यांनी शपथही घेतली अन् उद्या खातेवाटपही, पण शिंदेसेनेच्या नशिबी वेटिंगच, कारण…
मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले तरी अद्याप ते बिनखात्याचेच मंत्री आहेच. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडूनही खातेवाटपावर शिंदे-फडणवीस-अजितदादांचं एकमत होत नाहीये. पण अजित…
ज्यांना पदं दिली, ताकद दिली ते सगळे गेले, राष्ट्रवादीची वुमन पॉवर संकटात सापडलेल्या पवारांसोबत!
मुंबई: ज्या शरद पवारांच्या विचारांवर आणि धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २५ वर्ष वाटचाल केली आता त्याच पक्षात दोन सत्ताकेंद्र निर्माण झाली आहेत. जो पक्ष शरद पवारांच्या धाकावर चालायचा आता त्याच…
राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाण्यासह या ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश राहिल तर उत्तर आणि पूर्व विदर्भातील काही भाग पुढील १ ते…
सर्व ग्रामपंचायती; जिल्हा परिषद शाळांत सौरऊर्जा
▪ जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १५३ ग्रामपंचायती आणि ८७ शाळा सौरऊर्जेने उजळल्या ▪ सौर ऊर्जेचा वापर करून वीज बील खर्च शून्य करण्याचा प्रयत्न लातूर दि. १३ (जिमाका): लातूर जिल्हा नेहमीच नाविण्यपूर्ण…
महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक – मुख्यमंत्री मुंबई, दि. १३: ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत…
फिरला भिडू बच्चू कडू, शिंदेंच्या एका फोनवर बच्चूभाऊंनी निर्णय बदलला, मंत्रिपदाबाबत म्हणतात…
अमरावती: जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू हे मागील अनेक दिवसांपासून मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे सरकारचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यातही बच्चू कडून फक्त राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला नाही.…
कशेडी बोगद्यातील सिंगल लेनबाबत नवी अपडेट, कधी सुरु होणार, NHAI ची महत्त्वाची माहिती
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ…
दोन मुलं अन् आईच्या मृतदेहाचं २ वर्षांनी गूढ उकललं, शवविच्छेदन रिपोर्टनेच सांगितलं आरोपीचं नाव….
ठाणे : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता मीरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल २ वर्षानंतर एका मृत महिलेवर तिच्याच दोन मुलांची हत्या केल्या गुन्हा दाखल…
Pune News: पुणेकर! तक्रार करा, बक्षीस मिळवा; PMPMLच्या नव्या अध्यक्षांची योजना; वाचा सविस्तर…
पुणे : बेशिस्त चालक व वाहकांविरोधात पुराव्यानिशी एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्याला शंभर रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्याचवेळी चालक व वाहकावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.…
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मात्र आदेशावर सहीच नाही; दोन हजार धरणग्रस्त करणार कोयनेकाठी आमरण उपोषण
सातारा : सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्यांची त्यांना आठवण सुद्धा राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो…