• Tue. Jul 7th, 2026

    Month: June 2023

    • Home
    • माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा – मंत्री शंभूराज देसाई

    माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. 13 : माथाडी कामगारांना मुंबईतील दवा बाजार, लोहार चाळ या परिसरात वाहतुकीच्या संदर्भात अनेक अडचणी येतात. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व गृह विभागाने पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या…

    पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटींची योजना – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

    नवी दिल्ली, 13 : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय गृह मंत्री अमित…

    जिल्ह्यातील विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    खंडपीठासाठी लवकरच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना भेटणार पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी प्राधान्य तीर्थक्षेत्र पर्यटन परिक्रमासाठी सकारात्मक निर्णय घेणार जिल्ह्यात १ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) :…

    पर्यावरण वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होईल- पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे

    पुणे, दि. 13 : आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी चांगली जनजागृती होईल, असे प्रतिपादन पर्यावरण…

    ओळख लपवून तरुणीशी साधली लगट, नंतर ब्लॅकमेल करत उकळले पैसे

    अकोला: फेसबुकवरून एकमेकांची ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने ३२ वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत अनेकदा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर तिला ३ लाख ७० हजार रुपयांचा गंडादेखील…

    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात २५ टक्क्यांनी वाढ; अवैध मद्य निर्मिती, वाहतूक थांबवणार – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. १३ : शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम…

    दहा वर्षांपूर्वीच्या भांडणाचा राग, चायनिज हॉटेलमध्ये दबा धरून बसला, समोर येताच…

    ठाणे: अंबरनाथ ओर्डन्स फॅक्टरीत परिसरात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यात १० वर्षांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात ठेवून दहा वर्षानंतर याचा बदला घेतला आहे. ही धक्कादायक घटना अंबरनाथमधील रॉक अँड…

    दहावीच्या पोरांनी शाळेतच जय श्रीरामचे नारे दिले, सेंट लॉरेन्स शाळेने ६ मुलं जागेवर सस्पेंड केली

    नवी मुंबई : राजकारणात सध्या हिंदुत्वाचा मुद्दा गाजत असताना आणि त्यावरुनच चर्चा झडत असताना वाशीमधील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने मुख्याध्यापिकांनी ६ मुलांना शाळेतून काढून टाकल्याचा…

    शिर्डी, चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय; शासकीय काम अधिक गतिमान होणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    मुंबई, दि. 13 :- सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून शासकीय काम अधिक गतिमान होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण…

    पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत; ४० फूट खोल विहिरीत उतरतात, महाराष्ट्रातील या गावात भीषण पाणी टंचाई

    महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील वळवी इथे देब्रामल गाव वसलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या उतारापलीकडे नर्मदा नदीचं सुंदर दृश्य इथून पाहता येतं. इथे नदी जवळ असेल असं वाटतं, पण या गावात भीषण पाणी…

    You missed