• Sun. Sep 22nd, 2024

Month: April 2023

  • Home
  • कृषि यांत्रिकीकरणांतर्गत सातारा जिल्ह्यात ७ हजार ९९० जणांनी घेतला लाभ 

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत सातारा जिल्ह्यात ७ हजार ९९० जणांनी घेतला लाभ 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व कृषि क्षेत्रात ऊर्जेचा वापर वाढवणे या मुख्य उद्देशाने शासनाकडून कृषि यांत्रिकीकरण उप उभियान कार्यक्रम राबवण्यात येतो. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी या योजनेंतर्गत 39 हजार 468…

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, पाण्याचा अंदाज चुकला अन् १७ वर्षीय तरुण बुडाला

नाशिकः मित्रांसोबत गोदावरी नदीतील गांधी तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सहर्ष राजेंद्र भालेराव (वय-१७, राहणार दातीर मळा, सिद्धेश्वर नगर,…

दोन अल्पवयीन मुलांचा कारनामा पाहून तुम्हालाही धक्का बसेल, तीन वर्षांपासून सुरु होता भयंकर प्रकार

साताराः तीन वर्षांपूर्वी ओळख झाल्यानंतर अल्पवयीन दोन मुलांनी लहान मुलाला वेळोवेळी भीती दाखवण्यास सुरुवात केली. पैसे मागून ते न दिल्यास कुटुंबीयांना तुझे व्हिडिओ, फोटो दाखवू, तसेच कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील…

त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील; अमल महाडिकांचा टोला

कोल्हापूर: विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी केली.…

उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

नाशिक : जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर येथील सहा वर्षांच्या चिमुरडीचा उकळत्या तेलाच्या कढईत पडून भाजल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी चिमुकली उकळत्या तेलाच्या कढईत…

ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

पुणे: पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबईकरांनो सांभाळा! एप्रिल महिन्यात येणार उष्णतेची तीव्र लाट, पुढचा आठवडा ठरणार महत्त्वाचा

मुंबईः एप्रिल महिन्यात मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. याकाळात तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यात मुंबईतील तापमानात…

शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबा काहीबाही बोलला, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्रातील कोणताही महापुरुष किंवा श्रद्धास्थानांना येऊन शिव्या घातल्या तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही. या वातावरणाचा फायदा उठवा, काहीही बोललात तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

चित्ता पोहोचला गावाजवळ, शेतात भटकत असल्याचा दावा; कुनो उद्यानात आणण्याचे प्रयत्न सुरू

वृत्तसंस्था, श्योपूर (मध्य प्रदेश): कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्त संचार क्षेत्रात सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एक चित्ता या क्षेत्रातून बाहेर पडून गावाजवळील शेतात पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या चित्त्याला मुक्त संचार…

कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली

Mumbai News Today: आरोपीनेच न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल…

You missed